घटक द्रव्ये:
त्रिफळा,त्रिकटु, त्वक,उशीर,वासा, गोक्षुर,पुनर्नवा,मंजिष्टा, लवंग,गंधर्वमूळ, मुस्ता,खदीर,पटोल, बिल्व, हरिद्रा,यष्टी, कुटकी,कालमेघ, एला,शर्करा.
उपयोग
1)फुफ्फुस,घसा, श्वसनमार्गातील साठलेला कफ कमी करून श्वसन संस्थेस कार्यक्षम करते.तसेच काही घटकद्रव्य विविध जीवाणू सार्स व इन्फ्लुनजा प्रकारातील विषाणू विरोधीक्षमता निर्मितीस उपयुक्त आहेत हे वनस्पती प्रयोगात आढळले आहे.
2) औषधांनी यकृताची कार्यक्षमता व पचन सुधारून उत्तम पोषक अन्न रसाची निर्मिती करण्यास उपयुक्त आहे.रसमाधव औषध प्लिहा व यकृतास कार्यक्षम करून रक्तातील रोगप्रतिकार क्षमता घटकांना सुधारणारी प्रक्रिया नियमित करते.याद्वारे शरीरात जीवाणू,विषाणू विरोधी प्रतिकार क्षमता निर्माण करते.
3)वृक्का मधून मूत्रा सोबत शारीरिक अपचे क्रियेतील निर्मित विषारी द्रव्य बाहेर काढण्याची प्रक्रिया सुधारतात. तसेच विविध प्रकारच्या रासायनिक औषधी विषाचा परिणाम कमी करण्यास उपयुक्त आहेत.यामुळे वृक्का चे आरोग्य सुधारते.
4)रक्त पातळ ठेवण्याची प्रक्रिया सुरळीत होते.हृदयावरील ताण कमी करून,हृदयास बल व उत्तेजना देऊन ह्रदयाची कार्यक्षमता वाढते.
5)घटक रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त ठरत आहेत.
6)रसायन वर्गातील वनस्पतीमुळे मज्जा धातू सुधारून,मेंदू सबल व उत्तेजना देतात.
7)औषधें आयुर्वेदातील रस,रक्त,अस्थी,मज्जा व शुक्र धातुमधील दोष कमी करण्यास उपयुक्त आहेत
8)वारंवार होणारे कृमी व अजीर्ण अपचन दूर करून पोट साफ होण्याचे सुधारते.
9)रसमाधव वटी ही बहुगुणी असे रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषध आहे.शासन मान्यता प्राप्त असे उत्तम औषध आहे.
10) हे औषध इतर आजार असणाऱ्या लोकांना उपयुक्त ठरते.तसेच लहान मुलापासून ते वृद्धा पर्यंत उपयुक्त ठरते.
11) गर्भवती महिला ही वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकतात.
12) सध्याच्या महामारीच्या काळात रसमाधव वटी चे उत्तम रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषध म्हणून उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
संशोधन विभाग
श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूर.
0231/2624044
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909